ते स्वत:च्या फायद्यासाठी
करतात बेरजेचे राजकारण
फायदा झाल्या नंतर
दुसरयाकडे दिसताच
ते करतात वजाबाकीच राजकारण
स्वत:च 'कौतुक' करून घेण्यासाठी
घेतात हाताखाली मग हातातलेच
येतात काखेखाली
मग सुरु होतं गुनाकाराच राजकारण
जो आपल्या fअयाद्याचा नाही
मग त्याच्या बरोबर करत राहतात
भागाकराच राजकारण गोटा तल्या माणसांना
घालतात महिरापी कंसात
परन्तु त्याना तरी कुठं
शिकवतात सगलेच डाव
मग जेंव्हा शिश्यच करतात
गुरु वर कुरघोडी
तेव्हां मात्र एक हछः
असतो त्यांच्याकडे
तो मात्र शाहान्याला दिसतो
मग इथुनच सुरु होत
राजकरनातील गनिताच सूत्र ........!!!!!!
तुमच्या ब्लॉगला शुभेच्छा.
ReplyDeleteYou may register your blog at marathiblogs.net
ReplyDeleteganit thod jad gel.
ReplyDelete