Monday, November 23, 2009

कशासाठी ......?

नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी आयबीएन लोकमत वर भ्याड हल्ला केला .तो हल्ला संविधान अन्वये अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला होता .या शिवसेनेची मान्यता निवडणूक आयोगाने काढून घ्यावी. कारण त्यांनी अतिरेकी संघटने प्रमाणे हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे .

No comments:

Post a Comment