Tuesday, November 10, 2009

.......रीतच न्यारी .....

हिवाळ्यात पाउस की पावसाळ्यात हिवाला समजतच नाही ।

पेरनीच्या हंगामात पेरलं तरी रानात काही उगवतच नाही।

श्रीमंताची श्रीमंती आर्थिक मंदित ही संपतच नाही ।

गरिबांच्या घरात दिवा कधी प्रकाशमान होतच नाही ।

No comments:

Post a Comment