हिवाळ्यात पाउस की पावसाळ्यात हिवाला समजतच नाही ।
पेरनीच्या हंगामात पेरलं तरी रानात काही उगवतच नाही।
श्रीमंताची श्रीमंती आर्थिक मंदित ही संपतच नाही ।
गरिबांच्या घरात दिवा कधी प्रकाशमान होतच नाही ।
No comments:
Post a Comment