लोकशाहीचे प्रतिबिंब असलेल्या विधिमंडलामध्ये मनसेचा दिलसे राजकीय कारभार न होता ,भारतीय राज्य घटनेचे उल्लंघन करून सुरु झालेल्या राजकीय वाटचालीस फार काही भवितव्य आहे असं वाटत नाही......प्रश्न राहिला तो प्रतिनिधि निवडून दिलेल्या जनतेचा .....जनता भाबडी राजकीय शिक्षन नसल्याने एक मिनिटाच्या
लोकशाहीसाठी आपली अधिसत्ता दुसरयाच्या पायावर ठेवते .......अशा नेत्याना 'राज'कारण करण्यात 'विना 'कारण रस असतो .पण असे कायदेशीर नसताना .......''ऐसा 'राज' नहीं चलेगा ......''
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment